सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कापूस पातेगळ उपाययोजना / कापूस पातेगळ औषध / cotton flowers dropcontrol 🌱

कापूस पातेगळ उपाययोजना / कापूस पातेगळ औषध / cotton flowers drop control :-

कापूस पातेगळ उपाययोजना / कापूस पातेगळ औषध / cotton flowers drop control

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये पातेगळ aहि महत्त्वाची समस्या पहायला मिळते.पातेगळ झाल्यामुळे कपाशी पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तर, पातेगळ का होते आणि पातेगळ होऊ नये म्हणून काय उपाय करावे याबद्दल माहिती आपण पाहनार आहोत माहिती उपयुक्त वाटल्यास शेयर नक्की करा.

पावेगळ-फुलगळ कशामुळे होते.....
Cotton flowers drop :-

) कापूस पिकामध्ये दाटी झाल्यानंतर हवा आणि सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पातेगळ होते.

२) सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणात सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आणि पावसामुळे पातेगळ होते.

३) जमीनीत काही आन्नद्रव्याची कमतरता आसेल तरीही पातेगळ होते.

४) नत्रयुक्त खताचा जास्त वापर केल्यास पिकाची जास्त वाढ होते आणि दाटी झाल्यानंतर खुप जास्त पातेगळ होते.


पावेगळ होऊ नये म्हणून खालील उपाययोजना कराव्याते :-

१) जमीनीच्या प्रकारानुसार योग्य आंतरावर लागवड करावी.
२) नत्रयुक्त खताचा प्रमाणात वापर करावा..
३) वेळेवरच किडनियंत्रन-तननियंत्रन करावे.....
४) खत देताना सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा....
५) पिकाची जास्त वाढ होत आसेल तर योग्य वेळी लिहोसिन / चमत्कार फवारणी करून वाढ नियंत्रित ठेवावी जेने करून कपाशीमध्ये दाटी होनार नाही.
६) हवा आणि सुर्यप्रकाश भरपूर आसेल आणि किडनियंत्रन - तननियंत्रन वेळेवर आसेल तसेच आन्नद्रव्याचा योग्य वापर केला तर पातेगळ होत नाही.

पावेगळ होत आसेल तर हि फवारणी करा :-

कपाशीच्या पिकामध्ये पातेगळ होत आसल्यास आपण फवारणी करताना किटकनाशक/बुरशीनाशक/विद्राव्य खते यासोबतच खालीलपैकी एका औषधाची फवारणी करावी ।

1) बायरचं प्लॅनोफिक्स 3-4 ml बोरॉन 20% (25-30 ग्रॅम).

किंवा

2) वाढ जर 4 फुटापर्यंत आसेल तर घरडा केमिकल
कंपनीचं चमत्कार या pgr चा वापर करावा. पिकाची वाढ थांबेल, पातेगळ कमी होईल, दोन पातेमधील आंतर कमी होईल, भरपूर पाते लागतील.

३ ) रासायनिक खताचा डोज देताना मायक्रोन्युटीयंट ची बॅग टाकावी.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...