सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सोयाबीन पिकावरील खोडमाशी ची लक्षणे व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन 🌱🪲

सोयाबीन पिकावरील खोडमाशी ची लक्षणे व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

1) प्रौढ माशी घरमाशीसारखी असते.
2) ही आकाराने फक्त 2 मी मी. व चमकदार काळ्या
रंगाची असते.
3) प्रौढ मादीमाशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते. 
4) पूर्ण विकसित अवस्थेत ही आळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणत: 3 ते 4 मी.मी. लांबीची असते.
5) मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते.
6) मादी माशी  मुख्यत: वरच्या बाजूच्या पानामध्ये अंडी घालते. 

◆ प्रादुर्भावाची लक्षणे:
1) पानाच्या शिरांद्वारे ही आळी खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. 
2) उगवणीपासून 7 ते 10 दिवसांपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो..
3) प्रादुर्भाव ग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. 
4) झाड पोखरल्यामुळे अन्नर्द्व्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानावर लालसर काळे ठपके दिसू लागतात.
 5) तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो.
6) झाडे वळून मरून जातात. 
7) पिकांच्या नंतरच्या अवस्थेमध्ये  खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतू, खोड पोखरल्या मुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

◆ किडीचे एकात्मिक व्यवस्थापन -
1) पेरणीपूर्व बियाण्यास प्रथम बीजप्रक्रिया करावी.
2) मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठीकाणी 10% दाणेदार फोरेट हेक्टरी 10 कलो याप्रमाणात पेरणीपूर्व द्यावे.
3) खालीलप्रमाणे एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी - 
A) इथीऑन 50 ईसी हे 30 मिली किंवा 
B) क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5 एससी  हे 3 मिली. किंवा 
C) इंडोक्झाकर्ब 18.8 ईसी हे 6.66 मिली. किंवा
D) लँबडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस हे 6 मिली.  किंवा
E) थायोमिथोक्झाम 12.60 % + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50 % झेडीसी हे 2.5 मिली
F) ट्रायझोफॉसट 40 ईसी हे 10 मि.लि


                   वरीलपैकी कोणतेही एक रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🙏🙏

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...