सीधे मुख्य सामग्री पर जाएं

दशपर्णी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत! 🪲🌱

दशपर्णी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत!
.
हे उत्तम प्रतिचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरला जातो.

दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे:-
१.        दशपर्णी अर्क फवारणी मुळे लहान अळ्या, रसशोषक कीड, कीडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
२.        उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होता.
३.        सर्व पिकावर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.
४.        रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर किटनाशकांचे अंश राहत नाहीत.
५.        मित्रकिडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो.
६.        पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त शेती उत्पादने मिळतात.

लागणारे साहित्य:-
•        कडुलिंबाची पाने - ५ किलो
•        करंजाची पाने - २ किलो
•        निरगुडीची पाने - २ किलो
•        टनटनीची पाने - २ किलो
•        सिताफळाची पाने - ३ किलो
•        रुईची पाने - २ किलो
•        लाल कन्हेराची पाने - २ किलो
•        पपईची पाने -२ किलो
•        एरंडाची पाने - २ किलो
•        पावशेर लसूण ठेचा
•        हिरवी मिरची ठेचा २ किलो
•        गुळवेलीची पाने - २ किलो
•        गायीचे शेण - २ किलो
•        गोमुत्र - ५ लिटर
•        पाणी - १७० लिटर
•        २०० लिटर पाण्याची टाकी

तयार करण्याची पद्धत:- 
पहिल्यांदा एका २०० लिटर पाण्याच्या टाकीत  १७० लिटर पाणी घेऊन देशी गायीचे शेण व गोमूत्र टाकून घ्यावे. हे मिश्रण एकत्रित करून चांगले काठीच्या साहाय्याने ढवळावे. २४ तासानंतर १० प्रकारच्या झाडांचा पाला चेचून या द्रावणात टाकावा. हे मिश्रन सावलीमध्ये ३० ते ४०  दिवस आंबवत ठेवावे. ४० दिवसानंतर द्रावण ढवळून कापडाच्या साहाय्याने गाळावे. गाळून घेतलेला अर्क सावलीत साठवून ठेवावा. हा अर्क ६ महिन्यापर्यंत वापरू शकतो.

वापरण्याचे प्रमाण:-
तयार केलेला अर्क १० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करावी.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...