सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे 🌱🪲

सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे 🪲🌱

1) बियाण्याचे प्रमाणे कमी लागते (प्रति एकर 22 किलो बियाणे लागते.) 
2) बियाणे खर्चात बचत होते. (आठ किलो बियाण्याचा खर्च वाचतो) 
3) लागवड खर्चात बचत होते. (कमी वेळेत जास्त लागवड शक्‍य होते.) 
4) शेतात मोकळी जागा निर्माण होते. (किडी, अळ्या व रोग यांचे निरीक्षण व नियंत्रण सुलभ होते.) 
5) फवारणी सुलभ होते. 
6) अळ्यांचा प्रादुर्भाव कमी (अळ्या एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात जाण्यासाठी नालीचा अडथळा असल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमीच राहतो.) 
7) शेतात हवा खेळती राहते (बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.) 
8) सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग होतो. (प्रकाश संश्‍लेषणाच्या क्रियेकरिता) सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोचण्यास मदत होते. 
9) ओलित व्यवस्थापन करणे शक्‍य होते. (ओलिताची सोय असल्यास सरींच्या माध्यमातून पाटपाणी अथवा स्प्रिंकलरची सोय असल्यास सरीचा उपयोग स्प्रिंकलर पाइप टाकण्यासाठी होतो.) 
10) बॉर्डर इफेक्‍ट मिळतो. (गादीवाफ्यावरील काठावरच्या दोन्ही ओळींना मुबलक हवा, अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. या ओळीतील झाडांना पसरण्यासाठी मोकळी जागा मिळाल्यामुळे शेंगांचा लाग जास्त प्रमाणात असतो) 
11) पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन होते. (डवरणीपश्‍चात शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते व जिरते.) साहजिकच सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाणा पक्व होईपर्यंत जमिनीतील ओल टिकून राहते. उत्पादनात मोठी वाढ शक्‍य होते.)

पट्टा पद्धतीचे महत्त्व
पट्टा पद्धतीने सोयाबीनची लागवड करताना प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवावी लागते. म्हणजेच 25 टक्के ओळींची संख्या कमी होते. म्हणजे आपसूकच 25 टक्के झाडांची संख्या कमी होते. अशा प्रकारे प्रचलित पद्धतीने लागवड करताना राखल्या जाणाऱ्या 1,77,777 एवढ्या झाडांच्या संख्येऐवजी 1,33,333 एवढी संख्या पट्टा पद्धतीत ठेवली जाते. तरीही पट्टा पद्धतीच्या लागवडीतून उत्पादनात चांगली वाढ शक्‍य होते.
🙏🙏

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...